Wednesday, 18 July 2012

Raigad in Monsoon

आताचा रायगड पण तेव्हाचा "रायरी".  छत्रपती शिवाजी महाराज यांनी १६५६ साली चंद्रराव मोरे यांच्याकडून जिंकून घेऊन पुन्हा हिरोजी इंदुलकर यांनी बांधलेला.  सह्याद्रीच्या कुशीत २७०० फूट उंच असलेला आणि अफाट निसर्गाची संपती असलेला, वर्षभरात कधीही भेट द्यावी अस वातावरण असलेला किल्ला.  महाराज्यांनी राज्याभिषेकासाठी  निवडून सर्व किल्ल्यांमध्ये मानाच स्थान लाभलेला किल्ला.   महाराष्ट्रातल्या रायगड जिल्ह्यात महाड जवळ असलेला. किल्ल्यावर पाहण्यासारख बरच काही आहे म्हणायचं असेल तर महादरवाजा, नगारखाना, होळीचा माल, मार्केट, जगदीश्वर मंदिर, राजांची समाधी, गंगा सागर तलाव, लाल तलाव, राणी महाल, टकमक टोक, अंधार खाना आणि अजून बरेच काही.  किल्ल्यावर जाण्यासाठी १४०० ते १५०० पायऱ्या लागतात. ज्याना किल्ला चढायला जमणार नाही अशा लोकांसाठी रोपवेची सुविधा आहे आणि ती ही फ़क्त १०० रुपयांत. 



रायगड..पायथा ...   


धुक्यात हरवलेला टकमक टोक .. पायथ्यापासून 


एक दृश्य.. देशमुख हॉटेल जवळ  


सभेतील छत्रपती शिवाजी महाराजांचं बसण्याच  सिंहासन  

तोफा... 


टकमक टोकावरून ... महादरवाजा 

किल्ल्याची समोरची बाजू 

सुरेश.. महादरवाजा जवळ ..
महादरवाजा 


पाचाड गावातील .. राजमाता जिजाऊ यांची समाधी 

पाचाड गावातील .. राजमाता जिजाऊ यांची समाधी 




छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी 
राजांच्या समाधी समोर असलेली ... वाघ्याची समाधी 




शिरकाई देवीच्या मंदिर परिसरात असलेल्या मुर्त्या 

आई शिरकाई देवी 

नगारखाना .. प्रवेशद्वार 

जगदीश्वर मंदिर 

नंदी.. जगदीश्वर मंदिर 



होळीच्या मालावरील .. महाराजांची मूर्ती 

होळीच्या मालावर -    सुरेश आणि राजेश 
एक दृश्य.. देशमुख हॉटेल जवळ  

टकमक टोका जवळील एक दरी.. एक सुंदर फ्रेम 


रायगडावर डावीकडून राजेश, सुरेश आणि शकील 

रायगडावर डावीकडून शकील, मी आणि राजेश 

राणी महाल ( दरवाजा ) - शकील आणि दरवाज्यात उभा असलेला राजेश 






2 comments: