Sunday, 26 August 2012

सज्जनगड

सज्जनगड म्हणजे  चांगल्या लोकांचा किल्ला.  चारी बाजूने मन वेधून घेणारा, लगतच छानस धरण आणि प्रसन्न वातावरण, गार गार  वारयाची झुळूक आणि पावसात धुक्यात हरवणारा किल्ला सौंदर्यात भर टाकावी असा जवळच असलेला ठोसेघर धबधबा आणि कासच पठार.  किल्ल्यावर पाहण्यासाठी बरच काही आहे पण आवड असेल तर. संत रामदास महाराजांची समाधी याच किल्ल्यावर आहे.  किल्ला सकाळी सुर्योदय पासून ते सूर्यास्तापर्यंत सगळ्यांसाठी उघडतात, मात्र नंतर परवानगी मिळत नाही




स्वामी समर्थ मंदिर 





मंदिराचा परिसर 




समर्थ महाप्रसादगृह 




डावीकडून शशांक, संजय (मी) आणि रवींद्र 




एक महा दरवाजा 




छत्रपती  शिवाजी महाराज प्रवेशद्वार 




समर्थ प्रवेशद्वार 




प्रवेशद्वारातील आतील बाजू 




किल्ल्याची तटबंदी 



सज्जन गडाच्या पायथ्याशी असलेल गाव. धरणाच्या बाजूने. 





हेच ते उर्र्मोडी  धरण 




 हनी बी 








भारद्वाज 




पावसात येणार एक फुल 












पावसात येणार एक फुल